पोस्ट्स

मे, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुधारणा विशेष --- समाजाला खरच हे कायदे उपयोगी कि दिखाऊ!

इमेज
SUPREME COURT OF INDIA सकाळी उठले तेव्हां खूप साऱ्या विचारांची गर्दी झाली होती मनात, परवा एका मैत्रिणीशी बोलता बोलता जाणवले कि मातृभूमी बदलत चालली आहे.माझी मैत्रीण सुद्धा इकडे परदेशातच आहे. आम्हीं देशाबाहेर पडलो त्या दिवशी मातृभूमीचे ते दर्शन मनात चित्रित झाले, ते कायम राहिले.नंतर इतक्यांदा गेले देशात पण पाउल पहिल्यांदा बाहेर टाकले तेव्हाचा भारत लक्षात राहिला आहे.किती बदल!आणि का.....योग्य अयोग्य,अनेक प्रकारचा,सगळे जगच जिथे बदलते आहे,तिथे हे आलेच! सुधारणा !म्हणून; इकडच्या काही गोष्टी ज्या खरच बरोबर आहेत त्या अनुसरणे बरोबर ठरले असते पण ते न करता ज्या गोष्टी आपल्याला नुसते modern,HI -FI, काहीतरी वेगळे करतो आहोत हि जाणीव देते तितकेच फक्त घेतो आहोत असे वाटले. 'एकत्र कुटुंब पद्धती',मग 'हम दो और हमारे दो' आणि आता सिर्फ 'हम दो ' ह्या जमान्यापर्यंत तर आलो खरे,ह्याही पुढे जाऊन मी ऐकले आहे कि,पाश्चिमात्य देशांतून घडत गेलेली कल्पना 'लिवि...